'नऊ'लाख विजेचे दीप तळपती येथ,उतरली तारकादळे जणू नगरात,परी स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा,ती माजघरातील मंद दिव्याची वात-कुसुमाग्रज( सी रामचंद्रांच्या आवाजात ही कविता क्वचित पुणे आकाशवाणीवर ऐकायला मिळते. ऐकताना मन कातर करून सोडते.)