'दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये' हा मंत्र माहीत असणारे बहुदा पुढारी होत असावेत. सर्वसाधारण माणसाला हे उमगत नसावं. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आपली गुंडगिरी जोपासणारे तुम्हा आम्हाला असे सहज राजकारणात टिकू देतील? आणि सत्ता म्हणजे 'ईझी मनी' हे सर्वत्र बोकाळले आहे. अन्याय सहन करणे म्हणजे सभ्यपणा हे सर्वसामान्यांच्या अंगीवळणी पडले आहे.
शुद्धमराठी यांचे मत पटणारे आहे. 'सभ्य लोकांनी राजकारणात यावे, आणि स्वतःचा सभ्यपणा विसरून जावे'