माझ्या मते प्रामाणिक लोकांनी राजकारणात यावे की नाही हा प्रश्न जास्त योग्य आहे. आणि याचे उत्तर मी तरी "नाही" असे देईन.विशेषतः ज्यांना इतरांच्या अप्रामाणिकपणाचा त्रास होतो आणि त्याला आवर घालण्याची कुवतही नाही, अशा लोकांनी राजकारणात न आलेलेच बरे.