मत्प्रिय चैतन्य,

तुम्ही केलेलं भाषांतर इतकं अप्रतिम झालंय की आता सहस्रार्जुनाचं नाव
कार्तवीर्य नसलं तरी त्यानं ते स्वीकारावं असं वाटतं.

भाषांतरातदेखील, कवितेचं ओज कमी झालेलं नाही.

अत्यंत आभारी आहे....

जय महाराष्ट्र.....