लेखात व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे.
हिंदी भाषिकांसारख्या राजकीय आकांक्षा व राजकीय ठामपणा (Political Assertiveness) इतर परभाषिकांमध्ये जसे गुजराती, कानडी नाही. त्यामुळे मराठीला बाजूला फेकणे हा हिंदीवाल्यांचा पहिला कार्यक्रम राहिल.
मराठी रक्षणाकरता आपण दक्ष राहिले पाहिजे.
टीपः मराठी रक्षण म्हणजे इतर भाषिकांना मारहाण ही माझी संकल्पना नाही. तर ती मराठी भाषा, साहित्य, नाटक आणि सिनेमा यांचे जतन - वर्धन व मराठी भाषिकांची अर्थिक उन्नती अशी आहे. परभाषिकांना मारहाण करून हे साध्य होईल असा माझा भ्रम नाही