तुमच्या सगळ्या कथा एकदा ऑडिओ रेकॉर्ड करून डोळे मिटून ऐकायला पाहिजेत. व्हिडिओची गरजच नाही. आंधळ्याला सुद्धा काय कसे ते कळेल नीट.


श्री. , सर दोघांशी सहमत. कथा चांगलीच झाली आहे. माणसांतल्या खंडू-लिलीची शोकांतिका फारशी वेगळी नसावी.