कविता सकारात्मक आहे पण थोडी काल्पनिक वाटते.

जायची वेळ झाली तरी हसले पाहिजे
ते पाहून मरणही चाट पडले पाहिजे

याऐवजी

जायची वेळ झाली तरी खळखळौन हसले पाहिजे;

चुकलो का आपण म्हणून मरणही लाजले पाहिजे.

कसं वाटतय.

चुभुद्याघ्या.