> गांधींच्या तत्त्वज्ञानामुळे सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. जे लोक मुळातच वसाहतवादी आहेत त्यांच्यासमोर एक गाल, दुसरा गाल, सारखे सारखे गाल पुढे करून काहीही होणे शक्य नाही. खेडेरचना, कमीतकमी अवलंबित्व या मार्गांनी आजची प्रगती झाली नसती.


काय प्रगतीचे झेंडे गाडले आपण? तुम्ही "खेडेरचना, कमीतकमी अवलंबित्व" म्हणुन ज्या गोष्टींना हिणवताय ते न करण्यामुळे काय वाताहत झाली भारताची याबबत आपल्याला काहीच माहित नाही का?

आपली दयनीय अवस्था कळण्यासाठी हा जरा  दुवा पहा.