एकदम पटले. कारण खरेच ज्याला इतरांच्या अप्रामाणिकपणाचा त्रास होतो ते राजकारण करू शकत नाहीत. राजकारण म्हणजे बजबजपुरी हे माझे प्रामाणिक मत आहे. आपण दुसऱ्याशी अन्याय करू शकत नाही आणि कोणी करत असेल तर ते आपल्याला सहन होत नाही अशी स्थिती असेल तर आपण घरात बसलेलेच बरे.