अशी माणसे समाजात सर्वदूर असतात. ती वेळच्या वेळी भेटावी लागतात. आपल्याला केवळ कडवट अनुभव आले की, आपण तेच अंतिम सत्य असे मानून बसतो. तुमची बॅग तुम्हाला मिळाल्याचा आनंद तुमच्याप्रमाणे मलाही आज वीस वर्षांनंतर झाला आहे.