राजकारणातच नव्हे, तर सर्वत्रच गुंडांचा सुळसुळाट झाला आहे! त्यांचा बंदोबस्त/बीमोड होण्यासाठी सर्वच सभ्यांनी राजकारणात येणे आवश्यक वाटते. निवडणुकीतील मतदानाची वाढ सभ्य माणसांची जागरूकताच दाखवील!