'नरहरि' या नावाचे सोळा कवी सापडले. (१)शकुनवंति‌चे लेखक(२)नरहरि‌ मोरेश्वर देशपांडे--महाभारताच्या चार पर्वांचे पद्यमय भाषान्‍तर करणारे)१८व्या शतकाचा उत्तरार्ध. (३)गंगारत्नमाला  लिहिणारे (४)अपरोक्षानुभूति‌ लिहिणारे. अंबेची, दुर्गेची आणि खंडोबाची अशा तीन आरत्या यांच्या नावावर आहेत. हेच बहुधा 'दुर्गे दुर्गट भारी'चे कवी असावेत.  यांचा काळ नक्की सांगता येत नाही.(६)कल्याणस्वामिशिष्य (७)माधवात्मतनय (८)नरहरि‌ राघव नाफडे (९)नरहरि‌ गिजरे (१०)नरहरि‌ चिन्मय(११)नरहरि‌ धिंडिराज मालू (१२)नरहरि‌ शिंपी (१३) नरहरिव्यास (१४)नरहरिनाथ(१५)नरहरि‌ रंगनाथ नामदे(५)नरहरिदास(१६)नरहरी‌ सोनार.