अशातशाच नोंदी म्हटले तरी वाचून सोडून देण्यासारखी मालिका नाही ही.. विचार करून डोक्याचा भुगा झाला तरी उत्तरे न मिळणारे प्रश्न आहेत त्यात. स्वतःभोवती वातानुकुलीत वातावरण करून बसणाऱ्या माणसाला बाहेर हवामान नक्की काय आहे याचा प्रत्यय देणार आणि त्याला हलवणार हे कसदार लेखन आहे. अनेक छोटी वाक्ये दाद घेऊन गेली. तुम्ही लिहीत रहा..
सोनाली