काहीशी गूढ वाटणारी कविता..
आरती-प्रभूंच्या कवितेची आठवण झाली...
हजार मोरांचेच पिसारे, अंधारच की सगळा,अंधारच सहवास तिचा तो, एकदाच जो घडला...!