मला वाटते की कळत-नकळत याला आपण सर्वच जबाबदार आहोत. नेहमी आपण ब्रांडेड वस्तूच्याच मागे का लागतो? जर स्वदेशी वस्तुचा वापर चालू केला तर याला नक्कीच आळा बसेल.