वाहनाची काळजी घेणे तसे सोपे नाही. अन्यथा जागोजागी गल्लिबोळांमधून मेकॅनिक् मंडळींचा सुळसुळाट झाला नसता. ज्याचे काम त्यानेच करावे हे बरे.

खरे तर गाडी आपल्यासाठी असते कि आपण गाडी साठी असतो असा प्रश्न पडावा असे काही लोक वागतात.

आपण अजिबात काळजी करू नये. नव्याचे नऊ दिवस संपले कि काळजी सुद्धा वाटायची थांबेल!