आता हे तर होणारच होत हे दोघांनाही फायद्याचे आहे. पण आजमी ला मारून काय होणार नाही (याचा अर्थ असा नाही कि त्याला मारायला नको होत जोडा मात्र कोल्हापुरी वापराव  ) कारण या लोकांनी परिस्थिती एवढी खराब केली आहे की आज महाराष्ट्रात ५० च्या वर असे मतदार संघ आहेत कि जिकडे उत्तर भारतिय ठरवतिल कि कोण निवडून येणार ते.. यालाच लोकशाही म्हणतात का ? आणि हे अजून चालुच आहे. आणि त्यात यांच्या साठी हिंदितून बोला त्यांमुळे जर तुम्ही मराठीत बोलणार असे ठरवल नाही तर मुंबई /ठाण्यात हिंदितच बोलाव लागते. त्यामुळे मनसे काय चुकिचे करतेय यापेक्षा बाकिच्यांना काही चांगले करता येईल करावे फार उशिर होण्याअधी ..