महाराष्ट्राच्या भुमिमध्ये जर संत ज्ञानेश्वर महाराज रेड्याकडून वेद वदवून घेऊ शकतात तर याच महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले २८८ पैकी २७४ आमदार एका अबू आझमी नावाच्या रेड्याकडून मराठीत शपथ वदवून घेऊ शकत नाहीत?