मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
विधानसभेच्या निवडणुका संपल्या ... मराठी मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सरकारमध्ये बसवले, कुठलाही जोश - जल्लोष बाजूला ठेवून हे सरकार कसे बसे स्थापन झाले, मंत्रिमंडळ स्थापनेला लागलेला अक्षम्य वेळ आणि "खाते" वाटपासाठीचा घोळ .हे सर्व संपून . सरते शेवटी .. महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाली ...