मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

विधानसभेच्या निवडणुका संपल्या ... मराठी मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सरकारमध्ये बसवले, कुठलाही जोश - जल्लोष बाजूला ठेवून हे सरकार कसे बसे स्थापन झाले, मंत्रिमंडळ स्थापनेला लागलेला अक्षम्य वेळ आणि "खाते" वाटपासाठीचा घोळ .हे सर्व संपून . सरते शेवटी .. महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाली ...

पण यंदाच्या निवडनुकीमधून एक कीड या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागली .. हि कीड होती मराठी द्वेषाची .. समाजामध्ये दुही माजवणारी एक विषवल्ली ... पहिलीच गरळ ओकण्यात आली ती मराठी मधून शपथ न घेण्याची .. बर मान्य तुम्हाला ...
पुढे वाचा. : महाराष्ट्रातील राजकीय चक्रीवादळ .. फयान