चार ऐवजी पाच मार्क मी दिले ते यासाठी-

चित्रपट चांगला असेलहि. केवळ भारतीयांचा गौरव आहे, म्हणून पांच मार्क. आपल्या देशाभिमानाचें कौतुकच करतों. पण हें ऑस्ट्रेलियन चेंडूफळी पंचबाजीसारखें वाटलें.