मनामनातल्या गोष्टी येथे हे वाचायला मिळाले:
१६ मार्च २०५१ ....
पंजाब मधील ते एक जुन्या काळातिल समृद्ध खेडं. नुकताच बैसाखी चा सण आटोपलेला. आजकाल सण येतात अन् जातात. पहिल्या सारखी मजा राहिली नाही. जसप्रीत कौर ला जुने दिवस आठवत होते, अन् त्या आठवाने व्याकुळ होवून शांतपणे उसासे सोडत बसली होती ती. २०१७ साली लग्न होउन ती ह्या घरात आली. कोण समृद्धि होती त्यावेळी . सुख कसं भरभरून वाहत होतं. शेतीत नुसतं सोन पिकत होतं. भारताची सम्पूर्ण भूक भागवणारा प्रान्त म्हणून नाव होतं पंजाबचं. पण गेले ते दिवस. शेती आहे अजुन ही पण आता आधी सारखी रया नाही राहिली . सगलं कसं उदास ..भकास....
यश आणि ...
पुढे वाचा. : पश्च्याताप....... पण कधी?