काहीही म्हणा ! पण या सगळ्यामागे कारण एकच आहे ...

आपल्यातला मराठीपणा जागा करणारा एकच आहे , तुम्हीच सांगा ..... हो ना?

नाहीतर कोणाला आपल्या कामातून वेळ होता मराठीसाठी काही करावेसे वाटायला ?

नाहीतर अजून कही वर्षांनी .... सगळे म्हणाले असते .... "अबे, यह मराठी क्या था ?"

काही चुकत असेल तर सांगा .....:)