१. भारतातील राज्यांची रचना ही भाषावारच झाली आहे.
२. हिंदी आणि इंग्रजी ही केंद्रसरकारची कारभाराची भाषा आहे. राष्ट्रभाषा नव्हे.
३. प्रत्येक राज्याला त्याची राज्यभाषा, कारभाराची भाषा ठरवण्याचा अधिकार आहे.
४. तामिळी लोकांनी सुद्धा (DMK) हिंदी च्या विरोधी आंदोलन केले होते.
५. उत्तरेकडील काही राज्यांची मातृभाषा ही सगळ्या भारताची राष्ट्रभाषा कशी काय होऊ शकते? की दिल्लीची गुलामगीरीच करण्यात धन्यता वाटते अजुनही काही लोकांना?
बरेच कायदे विचित्र असतात.
असो, "माय मरो, मावशी जगो (उरो)" अशा वृत्तीचे बरेच लोक महाराष्ट्रात अनादीकाळापासून आहेत. महाराष्ट्राची खूपशी शक्ती या अशा स्वकीयांच्याशीच लढण्यात जाते. करणार काय!
संदर्भ: दुवा क्र. १
इ. लेख : दुवा क्र. २
-- सचिन