मी सोडलं होत वाऱ्यावर त्यांना;
तोडून माझी नाळ बाजूला;
पण येतात चमकून ते;
आठवणीत पुन्हा पुन्हा.
खरंच वाचताना डोळे भरून येतात. मी बाहेर गावी आले तशी बाबांना फोन करायचाच विसरून गेले.
कधी कधी त्यांना काही गोष्टी देता येत नसताना त्यांनी खूप प्रयत्न करून मिळवून दिल्या आहेत. आज
वाटत की, हट्ट करायला नको होता. तुमची कविता वाचून आई बाबांची खूप आठवण आली.