ह्याचा अर्थ मराठी सोडून हे सगळं करा असा होत नाही...! एनेक भाषा येणे कधीही चांगले, परंतु त्यामध्ये अभिमान मात्र मराठीचा हवा, आणि त्यातही मराठीसाठी काहितरी तळमळ, रोजच्या बोलण्यात प्राधान्य असे करता येतेच कि...!
पाणी एकच.. ते विषात घातले तर मारक, मिरचीत घातले तर तिखट आणि गुळात घातले तर गोड होते...! आपण ठरवायचे की विष होऊन स्वकियांचा जीव घ्यायचा का गुळ होऊन त्यांचे तोंड गोड करायचे...
आपण स्वतः ईग्रजी शाळेत शिकूनही मराठी संगोपणारे, जोपासणारे अन वाढवणारे बरेच लोक आहेत...
"ह्यात आले कि सगळे आता...!"