प्रत्येकाच्या आयुष्यांत असलेला कट्टा ताकदीनें जागवला आहे. आम्हीं साठीजवळ आलों तरी आमच्या कट्ट्यावर अजूनही जमतों बरें कां. त्यामुळें कविता जास्तच भिडली.

सगळं जग माझंच आहे म्हणून;

सिकंदरी थाटात वागायला.

स्वतःच आयुष्यं न समजलेल्या वयात;

मित्रांच आयुष्य सावरायला;


वा! जवळजवल प्रत्येकाचाच अनुभव. पण किर्ती प्रभावीपणें शब्दबद्ध केला आहे.


अभिनंदन आणि धन्यवाद.

सुधीर कांदळकर