आपला कंपू... आपला कट्टा... आणि आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस आठवला.....
आणि वाचताना जवळ जवळ सगळ्यांची अशीच परिस्थिती असेल..
एकदम मस्त लिहिलं आहे...
आरती.