सगळं जग माझंच आहे म्हणून;

सिकंदरी थाटात वागायला.

स्वतःच आयुष्यं न समजलेल्या वयात;

मित्रांच आयुष्य सावरायला   
..

निरोप घेताना भेटलेल्या डोळ्यांची;

आठवण  भरल्या डोळ्यांनी काढायला                                   ... छान लिहिलंत !