खेटरे झिजली खरी, पण घोडनवरी चालली.
खेटरे अधिक शोभून दिसत आहेत.

ह्यावरून आठवले

माझ्या वडलांनी महाविद्यालयात असताना एक सुनीत लिहिले होते. (लग्नाचे सुनीत म्हणता  येईल.) पूर्ण कविता तर उपलब्ध नाही. पण त्यातली 'व्हावे लग्न तुझे म्हणून गघडे जोडे किती घासले' ही ओळ मात्र ह्या लख्ख आठवते आहे.