कषायपेयपात्र हा नुसत्या कपासाठी तर, चहाच्या कपासाठी आचार्य अत्र्यांनी वापरलेला शब्द आहे. त्यांची कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत या नावाची विडंबनात्मक कविता प्रसिद्ध आहे. प्रश्न असा आहे की 'कषायपेयपात्र' यात न आवडण्यासारखे काय आहे?  एखाद्याला कषायपेय(चहा) आवडत नसेल पण त्याचा पेलाही न आवडावा?