सध्या खूप थंडी आहे तेव्हा भरपूर गरम कपडे घेऊन जावे. 
महाबळेश्वर खरेच महागडे आहे. प्रवासाची तयारी असल्यास वाईत किंवा साताऱ्यात मुक्काम करावा. बरेच पैसे वाचतील.
मात्र चार दिवसात सगळी पर्यटनस्थळे सहज पाहून होतील. १ ते २ दिवस खरे तर पुरतील. पण निसर्गसौंदर्य अप्रतिम असल्याने पुन्हापुन्हा जायला हरकत नाही.