गुरुत्वाकर्षणाचा परिणाम हा कसा ठरवला जातो? अगस्ती ताऱ्याचे त्याच्या गुरुत्वाकर्षण फक्त दक्षिणेला पाय करून झोपलेल्या माणसाचे रक्तापर्यंतच मर्यादित आहे का? ते ही माणूस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत असूनही? मेंदूला रक्त पुरवठा हा हृदयाकडून धमन्यांमार्गे गतीने होतो पण दक्षिणेला पाय करून झोपण्याखेरीज इतर वेळी अगस्ती ताऱ्याचे गुरुत्वाकर्षण त्यात बदल का करू शकत नाही?