कविता आवडली.
अतिशय अर्थपूर्ण आहे शिवाय मुद्देसूद.
अंधारातून उजेडाचा शोध आणि श्रोत्यांची निवड ..... अतिशय महत्त्वाचे.
आपली क्षमा मागून काही बदल सुचवावेसे वाटतात ...
चवथ्या ओळीत -> नयनांमधल्या प्रतिमांना , उत्स्फूर्त यावे लागते.
सहाव्या ओळीत -> शब्दाशब्दाला सौंदर्याची, कुंची असावी लागते.
आठव्या ओळीत -> ओळीओळीत हृदयाचा घाव, असावा लागतो.
हे कसं वाटेल ?
- अनुबंध