पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
मुंबईवर झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर शासनाने पोलिसांचे आधुनिकीकरण करुन एक सुसज्ज सुरक्षा दल निर्माण केले आहे. जनतेमध्ये सुरक्षितता वाटावी म्हणून अनेक उपाय योजले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या निर्धारावरही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दृष्टीक्षेप टाकला आहे.