पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

मुंबईवर झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर शासनाने पोलिसांचे आधुनिकीकरण करुन एक सुसज्ज सुरक्षा दल निर्माण केले आहे. जनतेमध्ये सुरक्षितता वाटावी म्हणून अनेक उपाय योजले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या निर्धारावरही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दृष्टीक्षेप टाकला आहे.

प्रश्न : गेल्यावर्षी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या भावना काय आहेत?
उत्तर : गेल्या वर्षी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा केवळ मुंबई म्हणून नव्हता तर देशाच्या आर्थिक राजधानीवर होता. अतिशय काटेकोरपणे आखलेला तो कट ...
पुढे वाचा. : पोलीस दलाचे आधुनिकीकरण- मुख्यमंत्री