UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
तीनचार जणाच्यां ब्लॉगवर मालाडच्या बिकाजी वर लिहिलेले वाचले . ही सर्व मंडळी आपल्या सासुरवाडी जाऊन हाणतात आणि हे राजाभाऊ, मालाडचे जावई, ते अजुनपर्यंत बिकाजी मध्ये खायला गेलेले नाहीत म्हणजे काय ? राजाभाऊंनी हे चांगलेच बोचत होते.