मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
भगीरथ ही पुराणकथेतलं पात्र आहे. तपश्चर्येने भगीरथाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली, अशी गोष्ट आहे. पुराणकथा बहुधा लोककथाच असतात. त्यांचा लेखक कुणालाच ठाऊक नसतो कारण त्यांचा एक लेखक नसतोच. या कथेचा काळ बहुधा इसवीसनपूर्व असावा.
एडमंड हिलरी हा मात्र हाडामांसाचा माणूस होता. विसाव्या शतकातला. जगातलं सर्वांत उंच शिखर ज्या जोडगोळीने सर्वप्रथम सर केलं त्यापैकी तो एक.
भगीरथाचा प्रवास गंगेच्या उगमापासून मुखापर्यंत झाला असं पुराणकथा सांगते तर एडमंड हिलरी गंगेच्या मुखापासून उगमापर्यंत प्रवास केला असं इतिहासात नोंदवलं गेलंय.
भगीरथाची गोष्ट ...
पुढे वाचा. : भगीरथ आणि एडमंड हिलरी....