अजिबात माहित नसलेल्या गोष्टी कळल्या. जांबुवंतरावांचे व्यक्तिमत्व इंटरेस्टींग आहे. पक्षांतरे केली नसती  तर कदाचित त्यांचे सहकारी थोडे टिकून राहिले असते. आणि पश्चिमेतल्या वाघाइतका तरी प्रभाव टिकला असता असे वाटले.

दुव्याबद्दल धन्यवाद.