द्यायला पाहिजे. मी तर लग्न मोडून पळून गेलों असतों. अशीं माणसें सोज्वळ नसतात, पक्की ढोंगी असतात असें माझें निरीक्षण आहे.

कथा असो वा अनुभव. पण मस्त नर्मविनोदी शैली आवडली.

सुधीर कांदळकर