हे तर होणारच होते. पहिला नियम आला असे वाचले तेव्हाच मी मित्रांना म्हणालो होतो की, इतर मुद्द्यांना बगल देण्याकरीता काँग्रेस मस्त खेळ खेळत आहे. ह्या नियमावर आक्षेप येऊन ते लोक बदलणार हे नक्कीच. पण एक दिवस उलटायच्या आत.. एवढी अपेक्षा नव्हती.

आता पुन्हा हे वाचल्यावर कळत नाही हे लोक नेमके काय करायचा प्रयत्न करत आहेत? पुन्हा हा नियमही मागे घेतील असेच वाटते.

तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्यावरूनही काहीतरी शिकावे अशी विनंती. ते लोक बदलत तरी नाहीत, निदान नियम आणला तर त्याची अंमलबजावणीही करतात.