निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

"मिले सुर मेरा तुम्हारा" हे गाणे माहित नसलेला अणि ते आवडत नसलेला भारतीय माणूस सापडणे विरळाच ! १९८८ साली तयार केलेले हे गाणे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळाच्या विषय आहे. भारतीय परंपरा, एकात्मता यांचे सुंदर दर्शन या गाण्यातून घडते.

आणि आता २२ वर्षानंतर आरती आणि कैलाश ...
पुढे वाचा. : सुर पुन्हा जुळलेच नाहीत