जो मराठी, मराठी म्हणून ओरडा करतो आहे तो जन्मालाही आला नव्हता तेव्हापासून मुंबईत गुजराथी व इतर परभाषिक आहेत व मोठ्या प्रमाणावर आहेत.
मान्य आहे बेफिकीरराव. जेव्हा लोकमान्य टिळक जन्मालाही आले नव्हते तेव्हा पासून भारतावर इंग्रज राज्य करत होते. मग टिळकांनी स्वातंत्र्य का मागितले? अशा महाराष्ट्र द्वेष्ट्या मराठी माणसांमुळेच महाराष्ट्राची ही दशा आहे.