UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनासाठी चक्रवॄह रचला पण जो भेदला गेला अभिमन्युकडुन. यातुन तो बाहेर मात्र पडु शकला नाही. सात कौरव रथीं बरोबर एकेट्यांशी लढतांना त्याने सर्वांचा पराभव केला खरा , पण जेव्हा ते सातीजण एकदम त्याला घेरुन भ्याडसारखे त्यावर वार करु लागले तेव्हा मात्र ....
कौरवांनी चक्रवॄहात त्याला आत शिरायला जागा करुन दिली खरी ...
पुढे वाचा. : अभिमन्यु चक्रबॄह (सप्तर्थी ), मयुरभंज छाऊ नृत्य आणि पृथ्वी.