पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा मराठीचा राग आळवत मराठी बाणा, मराठी भाषा आणि संस्कृती यांची जपणूक करण्याचा राजमंत्र सांगितला.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य माणसांनी मतभेद आणि पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. मराठीची वज्रमुठ केली तर कोणाचीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही.


राज ठाकरे यांनी जनमानसाची नाडी नेमकी ओळखलेली आहे. कुठे, कसे आणि किती बोलायचे हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळेच डोंबिवलीच्या ...
पुढे वाचा. : मराठीची वज्रमुठ