Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

"सद्यकालीन सामाजिक परिस्थितीचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता पत्रकारिता अधिक जबाबदार होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. वृत्तपत्रांच्या व विशेषतः दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या जाणीवेने काम केले पाहिजे, की आपल्या पत्रकारितेने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरण प्रदुषित होणार नाही. या जबाबदारीचे भान त्यांनी न बाळगल्यास भावी पिढ्या त्यांस कदापि माफ करणार नाहीत. निदान कविवर्य मंगेश पाडगावकर तर त्यांस कधीही क्षमा करणार नाहीत...."

समग्र तंद्री लावून, एकेक शब्द प्रचंड विचारपूर्वक मेळवित, अतिशय गांभीर्याने आमचे लेखनकर्म ...
पुढे वाचा. : बोलगाणे व रडगाणे