मी शाळेत असताना नाशिकला गेले होते नंतरही दोनदा गेले होते. त्या सगळ्या दिवसांची आठवण झाली. सी बी एस पासून पंचवटीतल्या काळ्यारामाच्या देवळापर्यंत मी कितीतरी फेऱ्या मारल्या असतील.
रामकुंडावर घरातली मुले पोहायलाही जायची. ते सगळे आठवले. (दामोदरमध्ये आम्ही धरमवीर सिनेमा पाहिला होता! )
फोटो दिसत नाहीत. की टाकलेलेच नाहीत? फोटोचा उल्लेख आहे म्हणून विचारले.