अग्रक्रम बरोबर पकडले आहेत. तरी सूर थोडासा निराशावादी वाटला. चिरंजीव काय बाबांना त्यांची घ्यायची राहून गेलेली गाडी घेऊन देणार नाहीं. अर्थात तें वाचकांवर सोडावें हेंही योग्यच. तरी आशावादी सूर मला तरी हवासा वाटला. जसें नयना नांव सूचक आहे तस्साच सूचक.

एकूण कथा मात्र छान.

सुधीर कांदळकर