केवळ निवडणुका जिंकणे हा शिवसेनेचा मूळ उद्देश नसून २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा मूळ उद्देश आहे.

आणि निवडणुका जिंकण्यासाठी फ़क्त चांगले मूद्दे नाही तर भरीव कार्य करावे लागते.

उद्धव आणि राज या दोघांनी एकत्र येणे सर्वांच्या हिताचे आहे.