अरे देवा ! विंग्रजी माय गॉडला मराठी पर्याय नाही काय?
बाळ ठाकऱ्यांची प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. त्यांच्या जागी शिवाजी असता तर त्याने खानाचा कोथळा बाहेर काढला असता.
म्हणजे जे ठाकऱ्यांना ह्याबाबतीत पाठिंबा देत नाहीत ते भारतीय नव्हेतच की काय?खानाचे उद्गार मला कुठेच वाचायला-ऐकायला मिळाले नव्हते. ना हिंदी वाहिन्यांवर ना इंग्रजी-मराठी. शिवसेनेने या उद्गारांना पुरेशी प्रसिद्धी मिळावी यासाठी जास्त प्रयत्न करावयाला हवे होते. सर्व भारतीयांचा ठाकऱ्यांना पाठिंबा मिळाला असता.