भक्ती हा एक उदात्त भाव आहे. तसा प्रेमात पडताना ही वैचारिक मेंदूचा ताबा राहात नसावा (आणि तो पुन्हा मिळेपर्यंत उशीर झालेला असतो !). भक्ती च्या बाबतीत हे उलट असाव.
माणसाला विचारापलीकडे जे अस्तित्व आहे, तेच महत्त्वाच आहे. ही निव्वळ हार्ड डिस्क वरच्या माहिती सारखी नोंद असावी हे पटत नाही.