हद्द झाली.... म्हणजे सचिन क्रिकेट च्या चाहत्यांसाठी नक्कीच ग्रेट वगैरे असेल, पण हे आरती वगैरे जरा 'अतीच' होतंय!
२५ चौकार = १००, ३ षटकार = १८
म्हणजे २८ चेंडूत ११८ धावा.
१२ दुहेरी= २४, ५८ सिंगल्स= ५८
९८ चेंडुत २०० धावा... १४७-९८=४९ चेंडू व्यर्थ
याचाच सरळ अर्थ असा की किमान एक चेंडू एक धाव असे सूत्र जरी अपेक्षिले, तरी टीमसाठीच्या ४९ धावा काढल्या गेल्या नाहीत. हे म्हणजे फक्त 'मिटींग द एक्स्पेक्टेशन्स ' आहे.... 'एक्सीडींग ' नाही. (अर्थात टीम मध्ये बाकी कुणी एव्हढंही करू शकलं नाही, ते अलाहिदा)